
गाड्या महागणार! आता वर्षातून अनेकदा वाढणार किमती; काय आहे कारण?
भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांनी गाड्यांच्या किमती वाढवण्याची पद्धत बदलली आहे. आता वर्षातून एकदा नाही, तर वारंवार किमती वाढवल्या जात आहेत. यामुळे कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि नवीन तंत्रज्ञानावरील खर्च कंपन्या भागवू शकणार आहेत. प्रीमियम...




